T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

image

भारताचा सलग चौथा विजय

तिलकनं २७ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला, त्यानंतर कर्णधार सूर्याने शिवम दुबेसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडून संघाला ११० धावांपर्यंत पोहोचवले. संघाच्या एकूण धावसंख्येत ३४ धावांचे योगदान देऊन सूर्या पॅव्हेलियनमध्ये परतला. तेथून शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ७६ धावांची भागीदारी करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दुबेने ३१ चेंडूत ६६ धावा केल्या. यात सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता, तर हार्दिक पंड्याने २१ चेंडूत ३० धावा केल्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *