Ratnagiri : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या जाणविण्याची शक्यता असल्याने त्याचे नियोजन म्हणून शहरात एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. अर्थात शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
राज्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवायला लागली आहे. ग्रामीण भागात देखील हि भीषणता अनुभवण्यास मिळत असून पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. तर उन्हाळा अधिक तीव्र झाल्यास शहरांमध्ये देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. रत्नागिरी शहरात देखील येत्या काही दिवसात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने रत्नागिरी नगरपरिषदेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
Pune Uber : पुण्यात उबरचा मोठा निर्णय, एक एप्रिलपासून ऑटो मीटरप्रमाणेच दर आकारणार |
पुढील तिन महिन्यांसाठी पाणी कपातीचा निर्णय
रत्नागिरी शहरातील पाणी कपातीचा निर्णय़ आता एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यासाठी हा निर्णय लागू करण्यात येत असून या तीन महिन्यांसाठी शहरातील नागरिकांना पाणी वापराचे काटकसरीचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय रत्नागिरी नगरपरिषदेने आजपासून दर सोमवारी पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय या महिन्यासाठी मागे घेतला आहे. दर सोमवारी पाणी पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाला आजपासून सुरवात होणार होती. मात्र समजान आणि गुढीपाडवा अशा सणांमुळे नगरपालिकेनी आपला निर्णय पुढे ढकलला आहे.
बाष्पीभवनाने धरणातील पाणीसाठा कमी
रत्नागिरी शहरात ११ हजारपाण्याच्या नळ जोडण्या आहेत. शहराला शीळ धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. शीळ धरणात ३.६६६ दक्षलक्ष घनमिटर पाणी साठवण्याची क्षमता असनू सद्यस्थितीला शीळ धरणात २.०५१ दक्षलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. प्रखर उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. यामुळे पाण्याची पातळी घटत असून उन्हाचा जोर वाढत असल्याने एप्रिल महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शहराला पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
शहर
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
- Mumbai Local : ट्रान्स हार्बरची वाहतूक ठप्प, तुर्भे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड; प्रवाशांचे प्रचंड हाल
- Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच
- Pune Crime : माझ्या आईला पप्पांनीच मारलं; राकेशनं बबीताला का मारलं? पुण्यातील दुचाकीवरील मृतदेहाचं गूढ उलगडलं
महाराष्ट्र
- Pakistan : 'काही पण होऊ द्या पाठिंबा फक्त...', तरुणाला पाकिस्तानचा पुळका, पोलिसांनी शिकवला धडा
- Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ
- Beed : अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची 'ती' घटना रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- Yavatmal : लग्न ठरलं, साखरपुडा झाला अन् अचानक मोडलं; इंजिनिअर तरूणीनं घरातच आयुष्य संपवलं, यवतमाळमध्ये खळबळ
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा