
Pune : पुणे आरटीओअंतर्गत सध्या झेड अक्षराने सुरू होणाऱ्या मालिका अंतिम टप्प्यात आहेत. दोन अक्षरी मर्यादेमुळे उपलब्ध क्रमांकांची संख्या मर्यादित असते. ही मर्यादा संपत आल्याने आणि भविष्यातील ३०-४० वर्षांची सोय म्हणून तीन अक्षरी मालिका फायद्याची ठरणार आहे. तीन अक्षरी मालिकेमुळे नवीन क्रमांकांचे पर्याय उपलब्ध होतील; तसेच यामध्ये शब्द तयार होण्याची संधी असल्याने ‘चॉइस नंबर’ घेणाऱ्यांकडून आरटीओला मोठा महसूल मिळेल. यामुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत होईल.
शहराची वाहनसंख्या वेगाने वाढत असल्याने वाहनांना देण्यात येणाऱ्या दुहेरी इंग्रजी अंकाची मालिका (सीरीज) संपत आली आहे. वाहनांची नोंदणी थांबू नये, यासाठी पुण्यातील वाहन क्रमांकासाठी आता इंग्रजी तीन अक्षरांची मालिका सुरू करण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे. नवी दिल्लीनंतर इंग्रजी तीन अक्षरांची सिरीज सुरू होणारे पुणे देशातील दुसरेच शहर ठरणार आहे.
पुण्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम नसल्यामुळे खासगी वाहने वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही दुचाकी वापरणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे आरटीओकडे आतापर्यंत नोंदणी असलेल्या वाहनांची संख्या ४३ लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये दुचाकींचा संख्या ३० लाखांच्या जवळ आहे. आयटी हब, शैक्षणिक केंद्र आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील विस्तारामुळे पुण्यात महिन्याला हजारो नवीन वाहनांची नोंदणी होते.
पुण्यात मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण खूप असते. त्यामुळे त्या काळात आणखी वेगाने वाहनांची मालिका संपते. त्यामुळे पुढील काही महिन्यात ही मालिका ‘झेडझेड’पर्यंत पोहोचेल, तेव्हा दोन अक्षरी मालिकेचा साठा पूर्णपणे संपलेला असेल. अशा वेळी आरटीओ प्रशासनाने ‘एएए’पासून सुरू होणारी तीन अक्षरी मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे आता पुण्याच्या रस्त्यावर ‘एमएच १२ एएए ००१’ यांसारख्या क्रमांकाच्या गाड्या धावताना दिसतील. यापूर्वी दिल्लीत तीन अक्षरी मालिका वापरली जाते. आता तीन अक्षरांची आरटीओ सीरीज वापरणारे पुणे दुसरे शहर ठरणार आहे.
शहर
- Pune : लेह-लडाखहून परतताना दुर्दैवी अपघात; पुण्यातील तीन मित्रांचा मृत्यू, विमानाने परतलेला चौथा मित्र धक्क्यात
- एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
महाराष्ट्र
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल






















Subscribe to my channel



