Nashik : अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात शेती पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. दरम्यान मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांद्याला बसला आहे. कारण एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदा मातीमोल झाला आहे. याशिवाय फळबागा देखील उध्वस्त झाल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी गेले काही दिवस पावसाचा जोर कायम पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरु झालेला पाऊस अजून देखील थांबलेला नाही. या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाले. यामध्ये काढणी केलेला व काढणीवर आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांद्यापाठोपाठ आंबा, डाळिंब, भाजीपाला आणि काही प्रमाणात द्राक्षांचे देखील नुकसान झाले आहे.
|
नाशिक जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर पिकांचे नुकसान मे महिन्याच्या सुरवातीपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण ६ हजार ५०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून मुसळधार पावसामुळे तब्बल ३ हजार हेक्टरवरील कांदा मातीमोल गेला आहे. काढणी करून ठेवलेला कांदा शेतातच सोडून गेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. अर्थात विक्रीसाठी नेण्यासाठी देखील शेतकऱ्याला उसंत मिळाली नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.
वाफसाचा अंदाज घेऊनच खरिप पेरणीचे आवाहन दरम्यान अवकाळी पाऊस सुरु असताना राज्यात मॉन्सून दाखल झालेला आहे. मॉन्सून दाखल झाल्याने अनेक शेतकरी पेरणीच्या कामाला लागण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा साडे ६ लाख ४४ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचा अंदाज आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ज्या भागात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी मातीच्या वाफसाचा अंदाज घेऊनच खरिपाच्या पेरणी करावी; असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.
शहर
- Shocking Crime : '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद
- Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू
- Pune Bridge Incident : पुण्यात जोरदार पाऊस, कुंडमळानंतर आणखी एक पूल वाहून गेला; परिसरात मोठी खळबळ
- Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर! रस्ते जलमय, शेवटी जेसीबीनेच काढावे लागले साचलेले पाणी; नागरिकांचा संताप
महाराष्ट्र
- Dombivali : नियम तोडणारे रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर; डोंबिवलीत ५ हजार चालकांवर दंडात्मक कारवाई
- Pandharpur Wari : विठुरायाच्या भेटीची ओढ! तुकाबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान; मार्ग कसा असणार? वाचा सविस्तर
- Raj Thackeray : राज ठाकरेंचं फडणवीस सरकारला आव्हान, हिंदी सक्तीची केली तर...
- Latur Bajar Samiti : शेतकऱ्यांच्या मुलींसाठी वसतिगृह; लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वपूर्ण पाऊल
गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील कोंढव्यात मजूर म्हणून काम, पोलिसांना कुणकुण; धाड टाकून ४ बांगलादेशींना शहरातून अटक
- Pune Crime : पुण्यात चाललंय काय? गाडीला कट लागल्याच्या रागातून राडा, बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद- लंडन एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली
- Air India : दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, पायलटने हवेतच...
- Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात, गुप्तकाशीसाठी निघालेल्या सहा भाविकांसह पायलटचा मृत्यू
- Air India Plane Crash : चहाच्या टपरीवर झोपला होता, विमान कोसळताच भडका; मुलाला जळताना पाहून आईनं घेतली धाव; पण शेवटी..