Free Ration : देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपला महाराष्ट्रात जबरदस्त धक्का बसला आहे. अशात महाराष्ट्र भाजपचे उत्तर भारतीक आघाडीचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात अर्जुन गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, "ज्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावला फक्त त्याच लोकांना मोफत रेशन देण्यात यावे. जे लोक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत अशांना मोफत रेशन देणे बंद केले पाहिजे. मतदान करणाऱ्याऱ्यांनाच मोफत रेशन मिळावे, मग त्यांनी कोणत्याही पक्षाला मत दिले तरी हरकत नाही."
|
भाजप नेत्याने पत्रात लिहिले आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेता बनण्याच्या तयारीत आहे. गेल्या 60 वर्षापासून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केवळ मतांसाठी जनतेला मूर्ख बनवले आहे. तुमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाबद्दल संपूर्ण जग बोलत आहे. असे असतानाही फार कमी लोकांनी मतदान केले. कमी मतदानामुळे आमच्यासारख्या कार्यकत्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे मोफत रेशन बंद करावे.
महाराष्ट्रात भाजपने शिंदे गटाच्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवली होती. पक्षाचे येथे मोठे नुकसान झाले. भाजपला लढवलेल्या 28 जागापैकी केवळ 9 जागा जिंकता आल्या. तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली.
दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 जागी विजय मिळवला. यात काँग्रेसला सर्वाधिक 13, ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या.
शहर
- Navi Mumbai : नवी मुंबईत आज पाणीबाणी, कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
- Gaja Marne : गजा मारणेला जेलमध्ये नेताना मटण पार्टी, ढाब्यावर 'ते' ३ लोकंही उपस्थित
- Pune Crime : पत्रकार असल्याची बतावणी करत सलून मालकांना ब्लॅकमेल, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पिता-पुत्राचा कांड
- Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बेकायदा २९ बंगले पाडण्यावर शिक्कामोर्तब; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्र
- Beed News : आई जगात नाही, वडील व्यसनाधीन, गतिमंद मुलीला बापानेच गोठ्यात डांबलं; बीडमधल्या 'त्या' मुलीची अखेर सुटका
- Sakri News : अवकाळीने संसार उघड्यावर; पडलेले घर पाहून महिलेचे अश्रू अनावर
- Wardha : बांधकाम करताना विहीर खचली; मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू, दोन मजूर जखमी
- Akola : कर्जमाफीसाठी वंचित शेतकरी उच्च न्यायालयात; आठ वर्षांपासून प्रतीक्षा
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा