Explainer : जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष, देवेंद्र-रविंद्र यांची जोडी पुन्हा हिट, काय आहेत विजयाची कारणे?

image

काय आहेत भाजपच्या विजयाची कारणे?

भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नियोजनावर भर दिल्याचे दिसून आलं. निवडणुकीत प्रभावी प्रचार यंत्रणा पद्धती वापरल्याचे दिसून आले. भाजपचे उमेदवारांनी निवडणुकीत सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला.

निवडणुकीत तिकीट वाटपादरम्यान राज्य पातळीवरील पक्षाचा थेट संवाद आणि समन्वयासाठी उच्च दर्जाची यंत्रणा वापरल्याचे दिसून आले. स्थानिक नेतृत्वाला बड्या नेत्यांच्या सभेची मदत झाली. त्यामुळे मतदारांवर सकारात्मक परिणाम झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभेचा फायदा उमेदवारांना झाला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *