मुंबई- पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. कायदा व सुव्यवस्थेचा विचार आकड्यांच्या आधारावर केला जातो. त्यानुसार महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी झालंय. राज्यात राहत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटणं महत्वाचं असतं. मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. मुंबईत महिला रात्री एकट्याने प्रवास करु शकतात, असं फडणवीस म्हणाले.
देशात महाराष्ट्र दोन क्रमांकाच्या लोकसंख्येचे राज्य आहे. एक लाख लोकसंख्येमागे गुन्हे किती घडतात हे पाहिलं जातं. यानुसार महाराष्ट्रात 294.3 गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा दहावा क्रमांक आहे. 2023 च्या अखेरपर्यंत जे गुन्हे दाखल झालेत, मागील वर्षीच्या गुन्हांच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. जेव्हा एखादी महिला गायब होते तेव्हा 72 तासांच्या आत एफआयआर दाखल करुन घ्यावा लागतो. तसेच अपहरण म्हणून या प्रकरणाचा शोध सुरु करावा लागतो. महिला व बालकांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा बारावा क्रमांक लागतो. बाललैंगिक गुन्ह्याचा विचार केल्यास महाराष्ट्राचा 17 वा क्रमांक लागतो, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.
Pune Airport : पुणे विमानतळ बॉम्बनं उडवण्याच्या धमकीनं खळबळ! 72 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल |
महिला जेव्हा गायब होतात तेव्हा त्यामागे वेगवेगळे कारणं असू शकतात. काही वयस्कर महिला घर सोडून जात असतात. 2021 मध्ये गायब झालेल्या महिलांपैकी 87 टक्के महिला परत आल्या आहे. 2022 मधील प्रकरणापैकी 80 टक्के महिला परत आल्या आहेत. 2023 मध्ये जुलै महिन्यातील आकडेवारीनुसार 63 टक्के महिला घरी परत आल्या आहेत. हा आकडा नक्कीच 90 टक्क्यांवर जाईल. 90 टक्के हा आकडा भूषावहं नाही, पण देशातील इतर राज्यांची तुलना करता आपली कामगिरी चांगली आहे. देशाच्या तुलनेत आपली सरासरी 10 टक्क्यांनी जास्त आहे, असं ते म्हणाले.
शहर
महाराष्ट्र
- Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर
- Latur Crime : शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
- Mumbai : निसर्ग उन्नत मार्गावर पर्यटकांची झुंबड, सर्व स्लॉट हाऊसफुल्ल
- Maharashtra Weather Update : हवामान खात्याकडून 'या' भागात गारपीटचा येलो अलर्ट, अवकाळीचे ढग कायम
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Supreme Court : 'स्तन पकडणे बलात्कार नाही...', हायकोर्टाच्या या निर्णायावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
- CM Chandrababu Naidu : ‘तिरुपती मंदिरात फक्त हिंदूंनीच काम करावं’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं मोठं विधान
- Bill Gates : “भारत अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकसित होतोय”, बिल गेट्स यांच्याकडून कौतुक; म्हणाले, “नवनिर्मितीचं केंद्र…”
- Vasanthy Cheruveetil : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ५९ वर्षीय भारतीय महिलेने सर केलं एव्हरेस्ट, यूट्युबवरून घेतलेले धडे; पुढचं लक्ष्यही ठरवलं