Accident : भंडारा खाऊन घरी निघाल्या, वाटेतच ८ जणींना कारने चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

image

पोलिसांनी सांगितले की, हिमांशी (२३) आणि शालिनी (२२) या दोन जणींचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण रस्त्यातच रश्मी (१४) आणि आस्मा (२२) यांचा मृत्यू झाला. रिया पटेल (१४), प्रिया पटेल (१२), साधना (९), मीना (२२) आणि रेश्मा (१४) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी मुलींचा जबाब घेतला आहे. त्यावरून नेमकं काय झाले? याचा तपास केला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले जात आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *