12th HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाची अधिकृत घोषणा केली. तसेच बारावीच्या निकालात मुलींनी की मुलांनी नक्की कुणी बाजी मारली, याची माहिती दिली. यंदाही मुलींनी बाजी मारली असून, मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% इतकी नोंदवली गेली आहे.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन बारावीच्या निकालाची अधिकृत घोषणा केली. ज्यात त्यांनी राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के निकाल लागल्याची माहिती दिली.
ज्यात सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांमध्ये मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% इतकी नोंदवली गेली असून, मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% इतकी आहे. याचा अर्थ, मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा ५.०७% ने अधिक आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ११ फेब्रुवारी ते मंगळवार, १८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, तर, ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना हा रिझल्ट अधिकृत संकेत स्थाळावर पाहता येणार आहे.
शहर
- Pune : संतापजनक! स्वच्छतागृहात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, शेजाऱ्याने मर्यादा ओलांडल्या
- Pune : पुणेकरांवर आजपासून पाणीसंकट, कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणीकपात?
- Hadapsar-Jodhpur Express : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून धावणार नवीन एक्स्प्रेस ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
- Purandar : विमानतळाला जागा देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध, पोलिसांचा लाठीचार्ज, धक्काबुक्कीत वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप
महाराष्ट्र
- 12th HSC RESULT : 'आज सगळे सोबत, पण कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत', निकालानंतर संतोष देशमुखांची मुलगी रडली
- 12th HSC Result : संतोष देशमुखांची लेक झाली पास! बारावीला मिळाले इतके गुण, कुटुंबियांचे डोळे डबडबले
- HSC Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर! कोकणने परंपरा राखली तर लातूर तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?
- Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरले; मध्यरात्रीच्या सुमारास इसमाची हत्या, एकजण ताब्यात
गुन्हा
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
- Mumbai : थंड पाणी देण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, ५५ वर्षीय नरधमाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; बोरिवलीत खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Pahalgam : पाकिस्तानचा बुरखा फाटला, पहलगाममध्ये पुरावे सापडले, लष्कर ए तोयबा अन् ISI ने कट रचला, NIA च्या तपासात खुलासा
- Gujarat : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई; पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात!
- Pahalgam Terror Attack : भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडले; पाकिस्तानात भयंकर पूर, नागरिकांची धावपळ, आणीबाणी जाहीर,
- Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर मोठी कारवाई, संशयित दहशतवादी आसिफ-आदिलचे घर उद्ध्वस्त