३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

image

गिरीश हा मागील अनेक दिवसांपासून आजारी होता. मुलाच्या आजारपणासाठी सत्यवान याने अनेकांकडून उधार पैसे घेतले होते. पण ते परत देता येत नव्हते. स्टोव्ह, खोली आणि आजूबाजूच्या परिसराची स्थिती पाहता, आर्थिक अडचणी हे या घटनेचे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी प्रणय सिंह, पोलिस अधीक्षक अंकिता शर्मा आणि भाजप आमदार हरिओम वर्मा देखील तेथे पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *