भिवंडीत राडा, महापौरपदाचा तिढा; आकड्यांमुळे ब्रेक की राजकीय चेकमेट?

image

मात्र विलास पाटील यांच्या वकीलाच्या दाव्यानुसार खरंच कोणार्क आघाडीच्या हाती सत्तेची चावी आहे का? आणि सत्ता स्थापनेच्या काय शक्यता आहेत...पाहूयात...

काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्रित आले तर 48 नगरसेवकांच्या संख्याबळामुळे काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे... मात्र समाजवादी पक्षाचे नगरसेवक तटस्थ राहिले किंवा गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा खाली येईल.. त्यामुळे कोणार्क आघाडीचे 5 नगरसेवक किंगमेकरच्या भुमिकेत असण्याची शक्यता आहे... कारण शिंदेसेना, भाजप, अपक्ष आणि कोणार्क आघाडी एकत्र आल्यास 44 नगरसेवकांचं संख्याबळ होऊन भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो..



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *