इशान किशन ऑन फायर! नामिबिया विरूद्धच्या सामन्यात 250च्या स्ट्राईकने ठोकलं अर्धशतक

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताकडून पाचवं जलद अर्धशतक आहे. यापूर्वी 2007 मध्ये युवराज सिंगने 12 चेंडूत, केएल राहुलने 2021 मध्ये 18 चेंडूत, रोहित शर्माने 2024 मध्ये 19 चेंडूत, युवराज सिंगने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 चेंडूत आणि आता इशान किशनने 20 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. (Photo- BCCI Twitter)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *