राष्ट्रवादीचं विलिनीकरण दिल्लीत ठरणार? फडणवीसांचा दिल्ली दौरा, चर्चांना उधाण

image

अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला... मात्र आता राष्ट्रवादी विलिनीकरणाचा निर्णय राज्यात नाही तर थेट दिल्लीत होणार असल्याची चर्चा रंगलीय... आणि त्याला कारण ठरलंय... जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजपच्या सुरु झालेल्या जोर बैठका...कारण झेडपीचा निकाल लागताच मुख्यमंत्री फडणवीसांनी अचानक दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेत विलिनीकरणावर चर्चा केली, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली?



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *