तू हो पुढे, मी येतेच… आणि ती कधीच परत आली नाही; 50 वर्षापासून चाळीसगाव स्टेशनवर तो रोज पाहतो तिची वाट !

प्रेम... ज्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. पण काही प्रेमकथा अशा असतात, ज्या काळालाही हरवून जातात. जळगावच्या चाळीसगाव शहरात घडलेली ही अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी. तब्बल ५० वर्षे आपल्या प्रेयसीची वाट पाहणाऱ्या एका प्रेमवीराची ही कथा... रोज रात्री येणाऱ्या पंजाब मेलकडे डोळे लावून बसणारा तो अवलिया... कारण तिने सांगितलं होतं — “तू हो पुढे, मी येतेच... रात्रीच जेवण सोबत करूया.” पण ती कधीच आली नाही.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *