औरंगाबाद : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना लागलेली घरघर कायम आहे. महापालिकेने अवघ्या तीन आठवड्यात प्रकल्पाचा तयार करून पाठविलेला प्रस्ताव आता केंद्र शासनाने रोखला आहे. विलंबाने प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे कारण देण्यात आले असून, अशाच प्रकारे राज्यातील इतर महापालिकांच्या देखील फायली रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्र शासनाने २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची २०१६ मध्ये घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेने बेघरांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले. पण जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला जागा मिळाली नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेला जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात महापालिकेने सात ठिकाणी ३९ हजार ७६० घरे बांधण्यासाठी एकूण चार हजार ६२७. २८ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला. राज्य शासनाने देखील हा प्रस्ताव मंजूर करत केंद्र शासनाकडे पाठविला. केंद्र शासनाने घरकुल योजनेची निविदा प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडे गेला.
पण प्रस्ताव विलंब झाल्याचे कारण देत रोखण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील इतर महापालिकांचे प्रस्ताव देखील हेच कारण देत थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे, त्यातूनच महाराष्ट्रातील घरकुल योजनेच्या फाईल रोखल्या असाव्यात, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

