T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

image

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असलेले अनिश्चिततेचे ढग अखेर विरले आहेत. अनेक दिवसांचा हाय-व्होल्टेज ड्रामा, बहिष्कार टाकण्याची धमकी आणि आयसीसीच्या कडक भूमिकेनंतर पाकिस्तान सरकारने गुडघे टेकलेत. आता 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार कोलंबोच्या मैदानावर नियोजित वेळेनुसारच रंगणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *