
New Delhi : दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या राजेंद्रनगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याची घटना घडली. या भरलेल्या पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी मदतकार्याला पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या राजेंद्र नगर भागातील नाला फुटल्यानंतर जवळील असलेल्या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरलं. कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी अडकले. या दुर्घटनेत पाण्यात अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या पाण्यात आणखी काही विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. या पथकाने तातडीने विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला.
|
Pune Crime News : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; लोहगाव परिसरात दुकानासह वाहनांची तोडफोड |
राजेंद्र नगरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही मुली आहेत. अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या पथकाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. या सेंटरमध्ये आणखी एक व्यक्त अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफकडून अजूनही शोध मोहीम सुरु आहे.
राव कोंचिग सेंटरमध्ये पाणी भरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेवर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आतिशी म्हणाल्या की, 'अग्निशमन दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदार घटनास्थळी उपस्थित आहेत. माझंही घटनास्थळावर लक्ष आहे. दुर्घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. त्याला अजिबात माफ केलं जाणार नाही'.
घटनास्थळी उपस्थित विद्यार्थ्याने सांगितलं की, 'आज सायंकाळी ७ वाजताच्या आसपास ग्रंथालय बंद करण्यात येतं. त्यावेळी आम्ही एकूण ३५ विद्यार्थी होतो. आम्हाला तातडीने बाहेर निघण्यास सांगितलं. त्यामुळे विद्यार्थी तळघरातून बाहेर येत होते. याचवेळी तळघरात प्रचंड वेगाने पाणी आल्याने त्यात काही विद्यार्थी अडकले. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तळघर पाण्याने भरलं. पाणी इतकं खराब होतं की, काहीच दिसत नव्हतं'.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

