कमी पावसाचे सावट: अल निनोमुळे मान्सूनवर परिणाम, जागतिक हवामान संघटनेचा अंदाज शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय

image

गुजरातमधील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर विपरित परिणाम

राज्यभरात उन्हाची धग जाणवू लागली आहे. कमाल तापमानाचा पारा 36 ते 40 अंशांच्या दरम्यान आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. दुसरीकडे विदर्भासह मराठवाड्यात शुष्क व कोरडी हवा राहणार आहे. मुंबईत मंगळवारी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. काही हवामान तज्ज्ञांच्या मते, आज, बुधवार 11 मार्चपासून मुंबईत तापमान कमी होईल आणि काही प्रमाणात दिलासा मिळेल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *