
नवी दिल्ली : देशातील लोकांच्या व्यवहारामध्ये बनावट नोटांचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे ताज्या आकडेवारीनुसार , वित्तीय वर्ष २०२१-२२ या वर्षात खोट्या नोटा वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. ५०० रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर २०२०-२०२१ या वर्षात १०१.९ टक्क्यांनी वाढला आहे. तर २००० रुपयांची खोट्या नोटा वापरण्याचे प्रमाण हे ५४.१६ टक्क्यांनी वाढले आहे,अशी माहिती केंद्रीय बँकानी दिली आहे. त्यामुळे ही बाब देशातील लोकांची चिंता वाढवणारी आहे
३१ मार्च २०२२ मार्च पर्यंत बँकेत ५०० रुपये आणि २००० रुपयांच्या जमा करण्यात आलेल्या नोटांमध्ये ८७.१ टक्के खोट्या होत्या. तर ३१ मार्च २०२१ पर्यंत खोट्या नोटांचे प्रमाण ८५.७ टक्के होतं. ३१ मार्च २०२२ मार्च पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा या सर्वाधिक बनावट होत्या. या बनावट नोटांचे प्रमाण ३४.९ टक्के होते.
गेल्या वर्षाच्या तुलनेत १० रुपये, २० रुपये, २०० रुपये,५०० रुपये आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा अनुक्रमे १६.४ टक्के, १६.५ टक्के, ११.७ टक्के , १०१.९ टक्के आणि ५४.६ टक्के वाढ झाली आहे. या बनावट नोटांमध्ये ५० रुपयांच्या खोट्या नोटा २८.७ टक्के आणि १०० रुपयाच्या खोट्या नोट्यांमध्ये १६.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, २००० रुपयांच्या बँकांच्या नोटांची संख्या गेल्या वर्षभरापासून कमी-कमी होत चालली आहे. त्यामुळं देशातील जनतेची चिंता वाढवली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यावेळी ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या. तरीही बाजारात खोट्या नोटांचे प्रमाण वाढल्यानं केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

